रिच मदर रिच सन - भाग -२
रिच मदर रिच सन
रिच मदर रिच सन -
आपण गेल्या आठवड्यात या पुस्तकाचा पहिला भाग वाचला असेल , हा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा .
आता आपण दुसऱ्या भागात लोक नोकरी का करतात ? खरंतर नोकरी करणे म्हणजे गरीब होणे असा होतो .
विचार करा की शिवाजी महाराजांनी जर नोकरी म्हणजे कुणाकडे चाकरी केली असती तर आज ते स्वराज्य उभा करू शकले असते का ? अर्थातच नाही . आणि म्हणून ज्याला काही तरी करून दाखवायचे असेल किंवा श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने नोकरीचा मार्ग पत्करू नये .
नोकरी करणे म्हणजे गर्दीच्या मागे जाणे , एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कठीण बाबच तुम्हाला श्रीमंत करेल .
श्रीमंत होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या जन्म स्थळापासून पुढे सरका .
म्हणजे गाव सोडल्या शिवाय प्रगती नाही . कुणी जर असा विचार करत असेल की आपण आपल्या गावातच आयुष्यभर राहू तर तुम्ही तुमच्या प्रगतीत खोडा घालत आहात .
श्रीमंत होण्यापासून तुम्ही स्वतःला रोखत आहात .
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुध्दा जन्म स्थळ सोडले .
आर्थिक बाबी सोडवताना पहिल्यांदा इन्व्हेस्ट कर म्हणजे किल्ले बांध . आले पैसे की किल्ले बांध हा ही सल्ला जिजाऊ आपल्या मुलाला देतात . हाच सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम लक्षात ठेवला व तीनशे हुन अधिक किल्ले बांधले .
इन्व्हेस्ट करताना जीवनात आवश्यक नसणाऱ्या गोष्टी जवळ बाळगू नका . पांढरा हत्ती कधी ही पोसू नका . आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कधीही लढण्यासाठी हत्ती नव्हते .
वायफळ गोष्टीवर कधीही खर्च करू नका . हत्ती न बाळगणारे जगात एकमेव राज्य किंवा स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते .
श्रीमंत होण्यासाठी कायम जोखीम उचलावी लागते , ज्याच्याकडे जोखीम उचलण्याची क्षमता असते पैसा कायम त्याच्याकडे येतो .
श्रीमंत लोक कधी ही गर्दीचा भाग होत नाहीत ,
त्याच बरोबर कौतुक आणि कृतज्ञता हे दोन गुण सदैव जोपासतात .
हे दोन गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम जोपासले .
प्रत्येक आईने हे पुस्तक जरूर वाचावे .
ज्या आईला आपला मुलगा कर्तृत्ववान व्हावा असे वाटते त्या आईने हे पुस्तक जरूर वाचावे .
समाप्त.
रिच मदर रिच सन -
आपण गेल्या आठवड्यात या पुस्तकाचा पहिला भाग वाचला असेल , हा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा .
आता आपण दुसऱ्या भागात लोक नोकरी का करतात ? खरंतर नोकरी करणे म्हणजे गरीब होणे असा होतो .
विचार करा की शिवाजी महाराजांनी जर नोकरी म्हणजे कुणाकडे चाकरी केली असती तर आज ते स्वराज्य उभा करू शकले असते का ? अर्थातच नाही . आणि म्हणून ज्याला काही तरी करून दाखवायचे असेल किंवा श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने नोकरीचा मार्ग पत्करू नये .
नोकरी करणे म्हणजे गर्दीच्या मागे जाणे , एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कठीण बाबच तुम्हाला श्रीमंत करेल .
श्रीमंत होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या जन्म स्थळापासून पुढे सरका .
म्हणजे गाव सोडल्या शिवाय प्रगती नाही . कुणी जर असा विचार करत असेल की आपण आपल्या गावातच आयुष्यभर राहू तर तुम्ही तुमच्या प्रगतीत खोडा घालत आहात .
श्रीमंत होण्यापासून तुम्ही स्वतःला रोखत आहात .
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुध्दा जन्म स्थळ सोडले .
आर्थिक बाबी सोडवताना पहिल्यांदा इन्व्हेस्ट कर म्हणजे किल्ले बांध . आले पैसे की किल्ले बांध हा ही सल्ला जिजाऊ आपल्या मुलाला देतात . हाच सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम लक्षात ठेवला व तीनशे हुन अधिक किल्ले बांधले .
इन्व्हेस्ट करताना जीवनात आवश्यक नसणाऱ्या गोष्टी जवळ बाळगू नका . पांढरा हत्ती कधी ही पोसू नका . आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कधीही लढण्यासाठी हत्ती नव्हते .
वायफळ गोष्टीवर कधीही खर्च करू नका . हत्ती न बाळगणारे जगात एकमेव राज्य किंवा स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते .
श्रीमंत होण्यासाठी कायम जोखीम उचलावी लागते , ज्याच्याकडे जोखीम उचलण्याची क्षमता असते पैसा कायम त्याच्याकडे येतो .
श्रीमंत लोक कधी ही गर्दीचा भाग होत नाहीत ,
त्याच बरोबर कौतुक आणि कृतज्ञता हे दोन गुण सदैव जोपासतात .
हे दोन गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम जोपासले .
प्रत्येक आईने हे पुस्तक जरूर वाचावे .
ज्या आईला आपला मुलगा कर्तृत्ववान व्हावा असे वाटते त्या आईने हे पुस्तक जरूर वाचावे .
समाप्त.


Comments
Post a Comment
धन्यवाद